#IndianPolitics

अजितदादांच्या एक्झिटनंतर ‘पॉवर गेम’ला वेग; विलीनीकरणाचा धसका की सत्तेचा अट्टाहास?

दिपक कैतके:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सध्या जी राजकीय ‘एक्सप्रेस’ धावत आहे, तिने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला अजितदादांच्या अस्थींचे विसर्जनही झालेले नाही, तर दुसरीकडे मुंबईत सत्तेच्या सारीपाटावर नव्या चाली रचल्या जात…

राजकीय संघर्षापलीकडची ‘पवार’ निष्ठा: सत्तेच्या खेळात हरवलेला एक ‘वेगळा’ पुतण्या!

दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांच्या संघर्षाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. पण या परंपरेत अजित पवार हे नाव एका वेगळ्याच रसायनचे बनलेले होते. सत्तेसाठी बंड, पहाटेचा शपथविधी आणि पक्षाचे विभाजन अशा अनेक वादळांचा केंद्रबिंदू असूनही, अजितदादांच्या राजकीय प्रवासाचा शेवटचा टप्पा ‘काकांवरील निष्ठेची’…

अजितदादांनंतर महायुतीचे सत्ता-समीकरण बदलणार? भाजपची ‘प्लान बी’ सज्ज !

​ शिंदेंची ताकद वाढणार की सुनेत्रा वहिनींना मिळणार संधी? मुंबई | विशेष प्रतिनिधी:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवर गेम’ पूर्णपणे बदलला आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ‘चेक’ देण्यासाठी भाजपकडे अजित पवारांच्या…

महाराष्ट्रावर आर्थिक संकट

(व्यंकटेश नारायणराव जोशी)अजित पवारांनंतर महाराष्ट्राचे आर्थिक भवितव्य हा प्रश्न आज केवळ राजकीय न राहता थेट अर्थकारणाशी जोडला गेला आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या तिजोरीचे अत्यंत कुशल व्यवस्थापक मानले जात. आकड्यांवरील अचूक पकड, प्रशासकीय शिस्त आणि निर्णयांची गती यांमुळे त्यांना राज्याच्या…

विलीनीकरण की नवा संघर्ष? ‘दादां’च्या जाण्याने निर्माण झालेली सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित होणार की पक्ष विखुरला जाणार?

(संदीप काळे)अजित दादा यांच्या निधनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शरद पवार यांची आता अघोषित सेवानिवृत्ती असेल, दिल्लीचे राजकारण सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील,पार्थ पवार, रोहित पवार पवारांचे राजकारण पुढे चालवतील, हे आज ना उद्या आता पुढे…

अजितदादांच्या केबिनमधील तो जरब आणि माणुसकी आता कोठे शोधायची? पहाटेच्या ‘स्टॉर्म’चे पडद्यामागचे साक्षीदार का कोसळले?

मुंबई | विशेष प्रतिनिधी:ज्यांच्या एका शब्दावर मंत्रालयाचे सहा मजले हादरून निघायचे, ज्यांच्या कडक शिस्तीने बड्या सनदी अधिकाऱ्यांचाही घाम सुटायचा, त्या अजित पवार यांच्या निधनाने आज केवळ त्यांचे कार्यकर्तेच नव्हे, तर त्यांच्या केबिनबाहेर दिवसरात्र तैनात असलेले कर्मचारीही सुन्न झाले आहेत. ‘दादा’…

अजितदादांच्या खुर्चीवर आता ‘वहिनी’ बसणार? झिरवाळांच्या एका मागणीनं महायुतीत खळबळ; राष्ट्रवादीत नवा वारसदार कोण?

मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन २४ तास उलटत नाहीत, तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘वारसा’ युद्धाची ठिणगी पडली आहे. अजितदादांसारखा कणखर नेता गमावल्याने पोरक्या झालेल्या राष्ट्रवादीला आता सावरणार कोण? या प्रश्नाचे उत्तर मंत्री नरहरी…

राजकीय ‘कंठ’ फुटला की स्क्रिप्ट वाचली? महायुतीतील वादाचा हा नेमका ‘अंक’ कोणाचा?

दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विसंगतीचा कळस पाहायला मिळत आहे. कालपर्यंत जे सोबत होते, ते आज एकमेकांवर तुटून पडत आहेत आणि ज्यांच्यावर बोलणे टाळले जात होते, त्यांच्यावर अचानक जहरी टीका होऊ लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नवी मुंबईचे दिग्गज नेते…

तिजोरीतला जोर, प्रचाराची धार… दिल्लीतील आर्थिक कागदपत्रांनी कोणते नवे संकेत दिले?

विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:राजकारणात व्यासपीठावर दिसते भाषणं आणि घोषणा, पण सत्तेची खरी ताकद मोजली जाते ती आकड्यांवर. Bharatiya Janata Partyने भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ताज्या आर्थिक अहवालामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कोट्यवधींच्या देणग्या, हजारो कोटींचा खर्च आणि…

राष्ट्रीय अध्यक्षपदी येताच नितीन नबीन यांचा पहिला मोठा डाव

महाराष्ट्रातील नेतृत्वावर विश्वास टाकत भाजपची निवडणूक रणनिती ठरवली विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी औपचारिकरित्या सूत्रे हाती घेतताच नितीन नबीन यांनी पक्षाच्या राजकारणाला नवी दिशा देणारे निर्णय घेतले आहेत. आगामी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापौर पदांच्या…