#IndianPolitics

लोकनेते बापूसाहेब साठे : संसद, समाज आणि संस्कृती जोडणारे व्यक्तिमत्त्व;१०१ व्या जयंतीनिमित्त स्मरण

डॉ. प्रवीण डबली:भारतीय राजकारणात विदर्भातून राष्ट्रीय पातळीवर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांमध्ये वसंत साठे (बापूसाहेब साठे) यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. ५ मार्च १९२५ रोजी जन्मलेल्या या दूरदृष्टीच्या नेत्याने कामगार चळवळ, संसद, केंद्र सरकार आणि सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध स्तरांवर उल्लेखनीय…

एका मंचावर येणार सर्व कट्टर विरोधक; ‘दादां’साठी अखेर राजकीय वैर विरघळणार?

मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झाल्यानंतर आता त्या अष्टपैलू लोकनेत्याला अखेरचा सलाम करण्यासाठी संपूर्ण राज्य एकवटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असतानाच, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी…

विधानसभेच्या गणितात महाविकास आघाडी अडकली; राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा गमवाव्या लागणार का?

​विशेष प्रतिनिधी:राज्याच्या विधानसभेतील बदललेल्या राजकीय समीकरणांचा जोरदार फटका आता महाविकास आघाडीला बसण्याची चिन्हे असून, आगामी राज्यसभा निवडणुकीत आघाडीचे दिल्लीतील संख्याबळ निम्म्याहून कमी होणार का, अशी चर्चा रंगली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजयातून राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत, ज्यामध्ये…

अजितदादांच्या एक्झिटनंतर अर्थसंकल्पाची धुरा फडणवीसांकडे; राज्याच्या इतिहासातील ‘तो’ विक्रम यंदा मोडीत निघणार?

विशेष प्रतिनिधी:​महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या हृदयद्रावक आणि अनपेक्षित उलथापालथींनंतर आता सर्वांचे लक्ष विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अर्थमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली असून, ६ मार्च…

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला थेट पंतप्रधान मोदींचा ‘ग्रीन सिग्नल’ होता? सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद अन् जयंत पाटलांना राज्याचं कॅबिनेट देण्याचा ‘फॉर्म्युला’ ठरला होता का?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार गटातील नेत्यांच्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची तीव्र इच्छा होती. याबाबतची प्रक्रिया केवळ कौटुंबिक पातळीवर मर्यादित नसून, त्याला पंतप्रधान…

अजितदादाच होणार होते एकसंध राष्ट्रवादीचे ‘नवे बॉस’ आणि अमोल कोल्हेंकडे प्रदेशाध्यक्षपद? पुण्यात शिजलेला तो विलीनीकरणाचा ‘मास्टर प्लॅन’ काय होता?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासाठी गेल्या वर्षभरापासून गुप्त बैठकांचे सत्र सुरू होते, ज्याची निर्णायक बैठक १६ जानेवारी २०२६ रोजी पुण्यात पार पडली….

अजितदादांच्या अपघातावेळी ‘ती’ फाईल कुठे होती? संजय राऊतांचा संसदेत खळबळजनक दावा; भाजपच्या भ्रष्टाचाराचा पुरावा गायब करण्यासाठी घातपात झाला का?

​विशेष प्रतिनिधी:​उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे पडसाद आता थेट संसदेच्या वरिष्ठ सभागृहात, म्हणजेच राज्यसभेत उमटले आहेत. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी अजितदादांच्या अपघातावर गंभीर संशय व्यक्त करत, या मृत्यूमागे एक मोठं ‘फाईल’ कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. “भाजपच्या भ्रष्टाचाराचा…

घड्याळाचे काटे पुन्हा ‘मूळ’ राष्ट्रवादीकडे वळणार? आमदार सुनील शेळकेंनी विलीनीकरणाचा बॉम्ब फोडला; तटकरेंचा दावा ठरला फोल?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘एकला चलो रे’ची भाषा केली जात असली, तरी प्रत्यक्षात मात्र पक्षात मोठी अस्वस्थता पसरली आहे. “विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही,” असे सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सुनील…

अध्यक्ष ‘पाटील’ हवा, ‘पटेल’ नको! राज ठाकरेंच्या एका ट्विटने महायुतीत खळबळ; राष्ट्रवादीतल्या ‘पॉवर गेम’वर ओढले सणसणीत ताशेरे!

विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो ‘विशाल’ गोंधळ सुरू आहे, त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तिखट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ज्या वेगाने सत्तेची सूत्रे…

शपथविधी सुनेत्रा वहिनींचा, पण चर्चा फक्त ‘साहेबांच्या’ गुगलीची?

​ एकाच पत्रकार परिषदेत सत्तेची सर्व समीकरणं कशी उलथवून लावली? राजकीय विशेष विश्लेषण | मुंबई:राज्याच्या राजकारणात ‘पटकथा’ कुणीही लिहिली असली, तरी त्यातील ‘ट्विस्ट’ कोणता असावा हे ठरवण्याचा अधिकार आजही फक्त शरद पवार यांच्याकडेच आहे. शनिवारी सकाळी बारामतीत झालेली पवारांची पत्रकार…