#PoliticalAnalysis

विधानसभेच्या गणितात महाविकास आघाडी अडकली; राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा गमवाव्या लागणार का?

​विशेष प्रतिनिधी:राज्याच्या विधानसभेतील बदललेल्या राजकीय समीकरणांचा जोरदार फटका आता महाविकास आघाडीला बसण्याची चिन्हे असून, आगामी राज्यसभा निवडणुकीत आघाडीचे दिल्लीतील संख्याबळ निम्म्याहून कमी होणार का, अशी चर्चा रंगली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजयातून राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत, ज्यामध्ये…

तिजोरीच्या चाब्या वहिनींकडे का नाहीत? सुनेत्रा पवारांचं पंख छाटण्याचा प्रयत्न की ‘कॅबिनेट’ मधील नव्या शक्तीप्रदर्शनाची नांदी?

​ विशेष प्रतिनिधी | मुंबई:​महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा राजभवनावर दिमाखदार शपथविधी झाला खरा, पण त्यानंतर जाहीर झालेल्या खातेवाटपाने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अजितदादांकडे असणारं आणि राज्याच्या सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ मानलं जाणारं ‘वित्त आणि…

शपथविधी सुनेत्रा वहिनींचा, पण चर्चा फक्त ‘साहेबांच्या’ गुगलीची?

​ एकाच पत्रकार परिषदेत सत्तेची सर्व समीकरणं कशी उलथवून लावली? राजकीय विशेष विश्लेषण | मुंबई:राज्याच्या राजकारणात ‘पटकथा’ कुणीही लिहिली असली, तरी त्यातील ‘ट्विस्ट’ कोणता असावा हे ठरवण्याचा अधिकार आजही फक्त शरद पवार यांच्याकडेच आहे. शनिवारी सकाळी बारामतीत झालेली पवारांची पत्रकार…

राजकीय संघर्षापलीकडची ‘पवार’ निष्ठा: सत्तेच्या खेळात हरवलेला एक ‘वेगळा’ पुतण्या!

दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांच्या संघर्षाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. पण या परंपरेत अजित पवार हे नाव एका वेगळ्याच रसायनचे बनलेले होते. सत्तेसाठी बंड, पहाटेचा शपथविधी आणि पक्षाचे विभाजन अशा अनेक वादळांचा केंद्रबिंदू असूनही, अजितदादांच्या राजकीय प्रवासाचा शेवटचा टप्पा ‘काकांवरील निष्ठेची’…

घड्याळ चालू आहे, पण दिशा ठरलेली नाही:राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळाची काटे कुठल्या दिशेने वळतील?

  (डॉ. प्रवीण डबली)अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ एका नेत्याच्या जाण्याची नाही, तर निर्णयक्षमता, धाडस, प्रशासकीय पकड आणि कार्यकर्त्यांना दिलासा देणाऱ्या नेतृत्त्वाच्या अभावाची आहे. गेल्या दोन दशकांत राष्ट्रवादी काँग्रेस…

महाराष्ट्रावर आर्थिक संकट

(व्यंकटेश नारायणराव जोशी)अजित पवारांनंतर महाराष्ट्राचे आर्थिक भवितव्य हा प्रश्न आज केवळ राजकीय न राहता थेट अर्थकारणाशी जोडला गेला आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या तिजोरीचे अत्यंत कुशल व्यवस्थापक मानले जात. आकड्यांवरील अचूक पकड, प्रशासकीय शिस्त आणि निर्णयांची गती यांमुळे त्यांना राज्याच्या…

विलीनीकरण की नवा संघर्ष? ‘दादां’च्या जाण्याने निर्माण झालेली सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित होणार की पक्ष विखुरला जाणार?

(संदीप काळे)अजित दादा यांच्या निधनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शरद पवार यांची आता अघोषित सेवानिवृत्ती असेल, दिल्लीचे राजकारण सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील,पार्थ पवार, रोहित पवार पवारांचे राजकारण पुढे चालवतील, हे आज ना उद्या आता पुढे…

अजितपर्वाच्या अंतानंतर ‘मिनी मंत्रालया’चे राजकीय गणित बिघडणार? ५ फेब्रुवारीच्या मतदानावर ‘सहानुभूती’चे सावट!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी राज्यातील अनेक जिल्हा परिषदांसाठी मतदान होत असून, ‘दादां’च्या…