उल्हासनगर परिमंडळ चार मध्ये एकाच दिवशी दोन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ
उल्हासनगर , दि ६ प्रतिनिधी : सद्या राज्यात अल्पवयीन मुली व महिला अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेत वाढ झाल्याने महाराष्ट्र शासना ने या प्रकरणी गंभीर दखल घेत स्पेशल सेल ची स्थापना केली असताना उल्हासनगर पोलीस परिमंडळ चार मधुन एकाच दिवशी दोन…
पूर येणाऱ्या नदीत वृक्षारोपणाचा दिखावा; निधी खर्चाचा नवा फंडा ?
उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : उल्हासनगर परिसरातील उल्हास नदी काठावरील रेजेंसी घाट, म्हारळ, उल्हासनगर या घाटाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा घाट यापूर्वीच शासनाच्या संबंधित विभागांनी बेकायदेशीर असल्याचे घोषित केले होते. दिवंगत समाजसेविका सरिता खानचंदानी…
ज्येष्ठ पत्रकार मालवणकर हल्ला प्रकरणी मानवी हक्क आयोगाचा हस्तक्षेप
उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी दि. 5 फेब्रुवारी रोजी भररस्त्यात दिवसाढवळ्या भ्याड हल्ला केला होता. मालवणकर यांनी आपल्या तक्रारीमध्ये मध्ये दोन राजकीय नेत्यांनी कट करुन नियोजनबद्धरित्या हा हल्ला घडवून आणला होता….
७.६९ लाख कोटींचा तो आकडा आणि बदलणारे महाराष्ट्र: तुमच्या खिशावर आणि भविष्यावर काय होणार परिणाम?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:येत्या काळात तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार का? तुमच्या लाडक्या बहिणीला मिळणारी मदत सुरूच राहणार का? आणि राज्याच्या तिजोरीतून तुमच्या जिल्ह्यासाठी नेमके काय पदरात पडले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे २०२६-२७ च्या महाराष्ट्राच्या अवाढव्य अर्थसंकल्पातून समोर आली आहेत….
बदलापूरमध्ये महिलांच्या बीजांडांची बेकायदेशीर विक्री; राज्यभरातील आयव्हीएफ सेंटरची चौकशी सुरू
बदलापूर, दि.४,प्रतिनिधी:बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांड काढून त्याची बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस आणि आरोग्य विभागाने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. प्राथमिक तपासानुसार दलाल…
देशाचे ‘पॉवरहाऊस’ पुन्हा फॉर्मात; महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गाठणार ५१ लाख कोटींचा टप्पा?
विशेष प्रतिनिधी, मुंबई:महाराष्ट्राची अर्थव्यवस्था केवळ देशातील सर्वात मोठी नसून ती अत्यंत वेगवान गतीने धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या ‘महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०२५-२६’ च्या अहवालाने राज्याच्या प्रगतीचे एक आश्वासक चित्र समोर ठेवले आहे. चालू…
बोरीवलीत पं. अजितकुमार कडकडे यांची भव्य ‘संगीत रजनी’
मुंबई, दि. ६ सांस्कृतिक प्रतिनिधी:भक्तीगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने आणि भावस्पर्शी गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ज्येष्ठ गायक, गानसम्राट गोमंतक पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित पं. अजितकुमार कडकडे यांची विशेष ‘संगीत रजनी’ दिनांक १८ मार्च,रोजी, रात्री ८.३० वा बोरीवली येथे आयोजित करण्यात आली…
अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना लवकरच परत आणले जाईल- मुख्यमंत्री
मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वतोपरी मदत करण्यास राज्य सरकार सज्ज असून, या संदर्भातील जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती…
उल्हासनगरमध्ये स्मार्ट मीटरचा गोंधळ; हजारो घरांचा वीजपुरवठा खंडीत , महावितरण कार्यालयात संतप्त नागरिकांचा हंगामा
उल्हासनगर , दि . ४ प्रतिनिधी : स्मार्ट मीटर प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत शनिवारी सकाळी उल्हासनगरमध्ये हजारो ग्राहक संतप्त झाले. मीटरमध्ये वीज उपलब्ध दाखवत असतानाही घरातील वीजपुरवठा अचानक खंडीत झाल्याने सुमारे १००० ते…
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
एकनाथ शिंदे यांचा प्रशांत ठाकूर यांना थेट फोन शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि पक्षाचे पनवेल मधील तरुण सुशिक्षित नेतृत्व ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रथमेश सोमण यांनी आज शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला….








