जगण्यातील संवेदना आणि फुललेल्या कविता : दिगंबर जाधव
परमेश्वराने मानवाला दिलेले जीवन किती सुंदर आहे, असे आपण एका बाजूला म्हणतो; पण त्याच वेळी हेच जीवन संघर्ष, यातना आणि दुःखांनी किती खोलवर व्यापलेले आहे, याचे भानही आपल्याला येते. हीच जगण्यातील भयावह विसंगती,जी मनाला अस्वस्थ करते आणि तरीही माणसाला घडवत…
वारसा कर्तुत्वाचा, ध्यास प्रगतीचा: ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारे ‘नवशिल्पकार’ मुकेश पाटील टाकळीकर
ग्रामीण भागातील मातीत शिक्षणाचे बीज पेरणे सोपे असते, पण त्या बीजाचा महावृक्ष करून हजारो विद्यार्थ्यांना त्याची शीतल सावली देणे हे एका तपस्येपेक्षा कमी नसते. आदरणीय मोहन पाटील टाकळीकर यांनी ही तपस्या सुरू केली आणि त्यांचे सुपुत्र मुकेश पाटील टाकळीकर यांनी…
अजिंक्य: ध्येयवेड्या तरुणाची जागतिक भरारी: शिक्रापूर ते स्पेन असा फुटबॉलचा गौरवशाली प्रवास
अजिंक्य जेव्हा घरून निघाला, तेव्हा त्याच्या मनात एकच ध् यास होता, हे जग काबीज करण्याचा. त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. खेळाची ओढ त्याच्या नसानसात इतकी भिनली होती की, त्या विशाल मैदानापुढे त्याला संपूर्ण जग छोटं वाटू लागलं होतं….
युवकांच्या सबलीकरणापासून तर खेड्यांच्या विकासापर्यंतचा प्रवास
श्रमसंस्कार शिबिरांतून देशाचा दीपस्तंभ असलेल्या युवकाच्या मनाची मशागत करून त्याच्यातील आत्मशक्तीची धग पेटविणारा आणि या माध्यमातून गावखेड्यांची स्वयंपूर्णता या जाणिवेतून आणि नेणीवेतून ज्यांची वयाच्या 84 व्या वर्षीही अखंड वाटचाल सुरू आहे असा झंझावात म्हणजे डॉ. प्रा. सोमनाथ रोडे. वर्तनातून परिवर्तन…
शाश्वत सौंदर्याचा ध्यास : श्रीकांत मोरे
असं म्हणतात की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं, आणि याही पलीकडे जाचत ते त्याच्या अंतर्मनातील विचारातून झळकत असतं. जगाकडे बघण्याची विलक्षण सकारात्मक सौंदर्यदृष्टी ज्याच्यात असते तो वाळवंटातही हिरवळ निर्माण करण्याची ताकद ठेवतो. जगण्यातील संवेदनांमध्ये शाश्वत सौंदर्याचा ध्यास बाळगणारा असाच एक…
नात्यातून सामाजिक जाणीव जपणाऱ्या शिल्पा शेटे
आजचा काळ वेगाचा आहे, अविरत धावणारा, थांबायला नकार देणारा आहे. माणूस इतका गुंतला आहे की आजूबाजूला पाहण्याची सवडही त्याला उरत नाही. स्वतःपुरता विचार, स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचं सुरक्षित वर्तुळ याच्या पलीकडे जाणं जणू अशक्य झालं आहे. अशा काळात कुणी थांबतं,…
सेवानिवृत्तीनंतरही समाजाचे शिल्पकार, प्रल्हाद होगे पाटील
माणूस कितीही मोठा झाला, कितीही पदं भूषवली, तरी त्याच्या मनाच्या कुठल्यातरी hकोपऱ्यात गावाची ओढ कायम जिवंत असते. लहानपणीची माती, त्या मातीतील माणसं, बोलीभाषेचा गोडवा आणि ओळखीची नाती,या सगळ्यांची एक अदृश्य दोरी आयुष्यभर आपल्याला गावाकडे ओढत राहते. अनेकांच्या मनात एक सुप्त…
विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आरशातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा, शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी दूरदृष्टी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे अंधश्रद्धेविरोधात विवेकी समाज घडवण्याचे ध्येय समोर ठेवले. प्रवाहाच्या विरोधात जाऊन, मुठभर कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी एक वैचारिक चळवळ उभी केली. विवेकाच्या आरशात समाजाने स्वतःकडे पाहावे, अंधश्रद्धेची…
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार – गजानन मोरे
मोठ्या परिश्रमातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून उत्तम गुण मिळवूनही, केवळ प्रवेश परीक्षांचे जटिल नियम व किचकट पद्धतीविषयी अज्ञान असल्याने अनेक विद्यार्थी आपले उत्तम भविष्य घडविण्यापासून वंचित राहू शकतात. ही बाब जेव्हा गजानन मोरे यांनी हेरली, तेव्हा समुपदेशनाद्वारे (काउंसलिंग) विद्यार्थी व…
जीवनाची तयारी आणि माणूस घडविणारे प्राचार्य धनंजय शिरूर
मिळणाऱ्या शिक्षणाचे ज्ञानात रुपांतर होऊन विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाचा मतितार्थ समजावा आणि त्याचा थेट संबंध जीवनाशी जोडता यावा, यासाठी संजीवन विद्यालय पाचगणीचे प्राचार्य धनंजय शिरूर, स्वयंअध्ययन, आशयगर्भित शिक्षण,रचनात्मक शिक्षणावर भर देतात. ते म्हणतात की, शिक्षणातून केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता शारीरिक,…










